आर्थिक पाहणी अहवाल २०१५- १६
कृषी व सलग्न क्षेत्राच्या उत्पादनात २.७ % घट होऊंनही राज्याचा आर्थिक विकास दर ८% राहिल्याचे राज्य सरकारने २०१५- १६च्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे .
आर्थिक पाहणी चे निष्कर्ष :-
- ३,३३,१६० कोटींचे कर्ज,
- दरडोई २९,६४० रुपये कर्ज
- दरडोई उत्प्पन्न :- १३४०८७ रु
- विकास दर ८%, दरडोई उत्पन्नात ७ टक्के वाढ
- महसुली तुट ३हजार ७५७ कोटी रु.
- राज्यातील निर्यातील घट
- २०१४- १५ मध्ये निर्यात ४ लाख ४५ हजार कोटी, ती वर्ष २०१५-१६ मध्ये २ लाख ८७ हजार कोटी झाली
- शेतीचा दर उणे १ ६टक्के
- अन्नधान्य उत्पादनात २२ टक्के घट
- कडधान्य उत्पादनात तब्बल ४७ % घट
- कापूस उत्पादनात ५९.५ % घट
- फळे- भाज्याचे उत्पादन १५% घटले
- उसाचे उत्पादन मात्र १९ % वाढले
- राज्यातील दुग्धउत्पादन तोट्यात
- ४३% सहकारी दुध संस्था आणी ५१% दुध संघ तोट्यात
- वित्तीय समावेशावर शासनाने भर दिल्यामुळे फेब्रुवारी 2016 पर्यंत प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत 1.35 लाख नवीन बँक खाती उघडण्यात आली
- रस्ते बांधणीत 13.5 टक्केंनी वाढून राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी 99,368 किमोमीटर इतकी झाली आहे.
- मेक इन इंडिया :- ७.९४
- उर्जा क्षेत्र :-२.३०
- वस्तू निर्माण क्षेत्र :- १.६५
- उद्योग क्षेत्र :- ५.९ %
- सेवा क्षेत्र :- १०.८%
- स्थूल राज्य उत्पन्न :- ५.८ %
छान माहिती
उत्तर द्याहटवा