भारतीय इतिहासातील काही महत्वाच्या सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे
- १८२९ : सती बंदीचा कायदा
- १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
- १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
- १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
- १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
- १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
- १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
- १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
- १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
- १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
- १९०४ : अभिनव भारतची स्थापना
- १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
- १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
- १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.
- १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.
- १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह
- १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.
- १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.
- १९०९ : मोर्ले- िमंटो सुधारणा.
- १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.
- १९१५ : होरूल लीगची चळवळ.
- १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.
- १९१६ : लखनौ करार.
- १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.
- १९१९ : माँटफर्ड कायदा.
- १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.
- १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.
- १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.
- १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत िहंसा
- १९२२ः राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.
- १९२३ : झेंडा सत्याग्रह.
- १९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.
- १९२७ : बार्डोली सत्याग्रह
- १९२७ मार्च : महाड सत्याग्रह.
- १९२८ : qहदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
- १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू रिपोर्ट
- १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.
- १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.
- १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.
- १९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.
- १९३१ : गांधी-आयर्विन करार.
- १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.
- १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.
- १९३१ : भगतqसग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
- १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
- १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित
- १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
- १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
- १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.
- १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अॅक्ट मंजूर.
- १९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन
- १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.
- १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.
- १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.
- १९३९ सप्टेंबर ३ : दुसèया महायुद्धाला सुरुवात.
- १९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.
- १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना
- १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.
- १९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.
- १९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.
- १९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.
- १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत.
- १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.
- १९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
- १९४४ मे : आझाद हिंद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे जिंकले व भारतीय भूमीवर पाय ठेवला.
- १९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.
- १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.
- १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.
- १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
- १९४६ मार्च १५ : लॉर्ड अॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.
- १९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.
- १९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.
- १९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार
- १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.
- १९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.
- १९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.
- १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.
- १९४७ जुलै १८ः भारतीय स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सं त.
- १९४७ ऑगस्ट १५ : भारत स्वतंत्र झाला
- १९४७ ऑक्टोबर २७ : भारतीय सेना काश्मीरकडे निघाली.
- १९४८ फेब्रुवारी २० : जुनागड संस्थान भारतीय संघराज्यात
- १९४८ सप्टेंबर १३ : हैद्राबादमधील पोलीस कारवाई सुरू.
- १९४८ सप्टेंबर १७ : हैद्राबाद भारतीय संघराज्यात विलीन.
- १९४८ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केले. मोहन रानडे यांनी (गोवा) जनतेला पोर्तुगीज राजवटीविरुद्ध संघटित केले.
- १९४९ जानेवारी १ : काश्मीरमध्ये युद्धबंदी लागू.
- १९४९ नोव्हेंबर २६ : घटना समिती- संविधान स्वीकृत
- १९५० जानेवारी २६ : भारतीय संविधानाची अंलबजावणी
- १९५४ : आझाद गोंतक दलाने दादरा-नगरहवेलीचा प्रदेश मुक्त केला.
- १९५५ : गोव्यात सत्याग्रह सुरू.
- १९५६ ऑक्टोबर १४ : डॉ. आंबेडकर-बौद्ध धर्माचा स्वीकार.
- १९६१ डिसेंबर १९ : भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश करून गोवा काबीज केला. गोवा स्वतंत्र भारतात विलीन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा