Post views: counter

भारतीय इतिहासातील काही महत्वाच्या सनावळ्या, ऐतिहासिक घटना

भारतीय इतिहासातील काही महत्वाच्या सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे
  1. १८२९ : सती बंदीचा कायदा
  2. १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
  3. १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
  4. १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
  5. १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
  6. १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
  7. १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
  8. १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
  9. १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
  10. १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
  11. १९०४ : अभिनव भारतची स्थापना
  12. १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
  13. १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
  14. १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.
  15. १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.
  16. १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह
  17.  १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.
  18. १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.
  19. १९०९ : मोर्ले- िमंटो सुधारणा.
  20. १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.
  21. १९१५ : होरूल लीगची चळवळ.
  22. १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.
  23. १९१६ : लखनौ करार.
  24. १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.
  25. १९१९ : माँटफर्ड कायदा.
  26. १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.
  27. १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.
  28. १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.
  29. १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत  िहंसा
  30. १९२२ः राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.
  31. १९२३ : झेंडा सत्याग्रह.
  32. १९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.
  33. १९२७ : बार्डोली सत्याग्रह
  34. १९२७ मार्च : महाड सत्याग्रह.
  35. १९२८ : qहदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
  36. १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू  रिपोर्ट
  37. १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.
  38. १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.
  39. १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.
  40. १९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.
  41. १९३१ : गांधी-आयर्विन करार.
  42. १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.
  43. १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.
  44. १९३१ : भगतqसग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
  45. १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
  46. १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित
  47. १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
  48. १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
  49. १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.
  50. १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.
  51. १९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन
  52. १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.
  53. १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.
  54. १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.
  55. १९३९ सप्टेंबर ३ : दुसèया महायुद्धाला सुरुवात.
  56. १९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.
  57. १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना
  58. १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.
  59. १९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.
  60. १९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.
  61. १९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.
  62. १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत.
  63. १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.
  64. १९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
  65. १९४४ मे : आझाद हिंद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे जिंकले व भारतीय भूमीवर पाय ठेवला.
  66. १९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.
  67. १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.
  68. १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.
  69. १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
  70. १९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.
  71. १९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.
  72. १९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.
  73. १९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार
  74. १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.
  75. १९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.
  76. १९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.
  77. १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.
  78. १९४७ जुलै १८ः भारतीय स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सं त.
  79. १९४७ ऑगस्ट १५ : भारत स्वतंत्र झाला
  80. १९४७ ऑक्टोबर २७ : भारतीय सेना काश्मीरकडे निघाली.
  81. १९४८ फेब्रुवारी २० : जुनागड संस्थान भारतीय संघराज्यात
  82. १९४८ सप्टेंबर १३ : हैद्राबादमधील पोलीस कारवाई सुरू.
  83. १९४८ सप्टेंबर १७ : हैद्राबाद भारतीय संघराज्यात विलीन.
  84. १९४८ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केले. मोहन रानडे यांनी (गोवा) जनतेला पोर्तुगीज राजवटीविरुद्ध संघटित केले.
  85. १९४९ जानेवारी १ : काश्मीरमध्ये युद्धबंदी लागू.
  86. १९४९ नोव्हेंबर २६ : घटना समिती- संविधान स्वीकृत
  87. १९५० जानेवारी २६ : भारतीय संविधानाची अंलबजावणी
  88. १९५४ : आझाद गोंतक दलाने दादरा-नगरहवेलीचा प्रदेश मुक्त केला.
  89. १९५५ : गोव्यात सत्याग्रह सुरू.
  90. १९५६ ऑक्टोबर १४ : डॉ. आंबेडकर-बौद्ध धर्माचा स्वीकार.
  91. १९६१ डिसेंबर १९ : भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश करून गोवा काबीज केला. गोवा स्वतंत्र भारतात विलीन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा