ज्या सुजलाम सुफलाम भारतभूमीवर आपण वास्तव्य करतो. त्याबद्दल प्रत्येक
स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे. ऐतिहासिक काळात भारत देश हा
भारत. आर्यवर्त आणि हिंदुस्थान (सोने की चिडिया) या विविध नावांनी ओळखला
जात असे. प्राचीन काळातील पराक्रमी राजा भरत यावरून ‘भारत’ तर आर्यवंशीय
लोकांच्या भूमीवरून ‘आर्यावर्त’ आणि ‘सिंधुनदीमुळे’ हिंदुस्थान अशा नावांचा
उल्लेख केला जात असे. युरोपियन लोकांनी या देशाला मूळ शब्द ‘सिंधू’पासून
तयार झालेल्या ‘इंडिया’ असा उल्लेख करण्यास सुरुवात केली.
भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल:
- • विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग पडतात.
- • पृथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला अक्षवृत्त म्हणतात. एकूण 181 अक्षवृत्त आहेत.
- • आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास रेखावृत्त म्हणतात. ती एकूण 360 आहेत.
- • शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय.
- • पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात.
- • पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यास परिभ्रमण म्हणतात.
- • पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
- • नकाशात हिरवा रंग वनक्षेत्रासाठी वापरतात.
- • भारताची प्रमाणवेळ ही 82.30 पूर्व रेखावृत्तावरून ठरते. हे रेखावृत्त मिर्झापूर (उ. प्र.) वरून ठरते.
- • तपांबर- पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर म्हणतात. याचा विस्तार 13 किमी आहे. वादळे, ढग, पाऊस इ.ची निर्मिती होते.
- • वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यांबरात आढळते.
- • संदेशवहनासाठी आयनांबर या थराचा उपयोग होतो.
- • इंदिरा पॉंईट हे भारताचे सर्वात शेवटचे टोक आहे.
- • क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात 7 वा क्रमांक आहे.
- • मुख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास 7517 किमी लांबीचा सागर किनारा लाभला आहे.
- • भारताच्या वायव्येस पाकिस्तान व आफगाणिस्तान, उत्तरेस- चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेस- म्यानमार व बांग्लादेश आहेत.
- • क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर मध्यप्रदेश व तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो.
- • गोवा या राज्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे.
- • भारताच्या तिन्ही बाजूस पाणी असल्याने त्यास द्वीपकल्प म्हणतात.
- • कांचनगंगा हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर तर, k2(गॉडवीन ऑस्टीन 8611 मी. ) हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे.
- • दक्षिण भारतीय पठारास दख्खनचे पठार असे म्हणतात.
- • अंदमान समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
- ० भारत हा देश सर्व ऋतूंमध्ये सदाबहार दिसणारा देश आहे.
- ० भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. आहे.
- ० क्षेत्रफळाचा विचार करता रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियानंतर भारताचा सातवा (२.४२ टक्के) क्रमांक लागतो.
- ० भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेले आहे.
- ० भारताची दक्षिणोत्तर लांबी-३,२१४ कि.मी. असून पूर्व-पश्चिम २,९३३ कि.मी. आहे.
- ० भारताची भूसीमा सरहद्दीची लांबी- १५,२०० कि.मी. असून सीमेवर सात राष्ट्रे आहेत.
- ० भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची एकूण लांबी- ६,१०० कि.मी. आहे.
- ० तर अंदमान-निकोबार व लक्षद्वीप बेटसमूह मिळून ७,५१७ कि.मी. आहे.
- ० सन २००१च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या- १०२ कोटी ८७ लाख ३७,४३६
- ० सन २०११ मध्ये भारताची १५वी जनगणना पार पडणार आहे.
- ० २००१च्या नुसार लोकसंख्येची घनता- ३२४ व्यक्ती प्रति चौ.कि.मी.
- ० भारतात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य- अरुणाचल प्रदेश
- ० भारतात पुरुष-स्त्री प्रमाण- १००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया
- ० सर्वाधिक स्त्री प्रमाण असलेले राज्य- केरळ (१०५८ स्त्रिया)
- ० केरळ राज्याला युनेस्कोने बेबी फ्रेंडली स्टेटचा दर्जा दिला आहे.
- ० भारतात सर्वात जास्त लोकसंख्या उत्तरप्रदेश मध्ये आहे. सर्वात कमी- सिक्कीम
- ० २००१च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण- ६५.३८% आहे.
- ० भारतात सर्वाधिक साक्षर राज्य- केरळ, सर्वात कमी-बिहार
- ० भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य- राजस्थान (राजधानी-जयपूर)
- ० क्षेत्रफळातील सर्वात कमी राज्य-गोवा (राजधानी-पणजी)
- ० मध्य प्रदेश (राजधानी-भोपाळ) राज्याची सीमा सर्वाधिक राज्यांना जोडून आहे.
- ० भारतातील नऊ राज्यांना व चार केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभला आहे.
- ० आजमितीस भारतात एकूण २८ घटक राज्ये व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.
- ० २६ वे राज्य-छत्तीसगढ-निर्मिती-१ नोव्हेंबर २०००- राजधानी-रायपूर.
- ० २७ वे राज्य-उत्तरांचल-निर्मिती ९ नोव्हेंबर २०००- राजधानी-डेहराडून.
- ० २८ वे राज्य-झारखंड-निर्मिती १५ नोव्हेंबर २०००- राजधानी-रांची
- ० वरील तिन्ही राज्यांची निर्मिती भारतीय जनता पार्टी सत्तेवर असताना करण्यात आली.
- ० कवरती ही लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे.
- ० मॅकमोहन रेषा-भारत व चीन देशांदरम्यान आहे. डय़ुरंड रेषा-पाकिस्तान व अफगाणिस्तान देशांदरम्यान आहे.
- ० रॅडक्लिफ रेषा-भारत व पाकिस्तान देशांदरम्यान आहे.
- ० अरुणाचल प्रदेश भारताचे चोविसावे राज्य आहे तर गोवा पंचविसावे राज्य आहे.
- ० आसाम राज्याची सीमा भूतान व बांगलादेश या दोन देशांना भिडली आहे.
- ० सिक्कीम राज्याची सीमा नेपाळ, भूतान व चीन या तीन देशांना संलग्न आहे.
- ० मिझोराम राज्याची सीमा म्यानमार व बांगलादेश या दोन देशांना संलग्न आहे.
- ० भारतातील अतिपूर्वेकडील राज्य-अरुणाचल प्रदेश
- ० भारतातील सर्वात मोठी ‘आदिवासी’ जमात-संथाल
आदिवासी जमाती व प्रदेश
- गारवो, खासी-आसाम, मेघालय, नागालँड
- हो. छोटा नागपूर
- तोडा-निलगिरी पर्वत (तामिळनाडू)
- वारली, भिल्ल-महाराष्ट्र
- गोंड, कोलाम-मध्य प्रदेश
० अरवली पर्वतरांग भारतातील सर्वात प्राचीन रांग आहे.
० पश्चिम घाटाला सह्य़ाद्री म्हणून ओळखले जाते.
० ‘‘गुरुशिखर’’ हे अरवली पर्वतरांगेत सर्वोच्च शिखर आहे.
० ‘‘दोडाबेट्टा’’ हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे.
० ‘पंचमढी’ हे सातपुडा पर्वतरांगेत सर्वाधिक उंचीचे ठिकाण आहे.
थंड हवेची ठिकाणे
० पश्चिम घाटाला सह्य़ाद्री म्हणून ओळखले जाते.
० ‘‘गुरुशिखर’’ हे अरवली पर्वतरांगेत सर्वोच्च शिखर आहे.
० ‘‘दोडाबेट्टा’’ हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे.
० ‘पंचमढी’ हे सातपुडा पर्वतरांगेत सर्वाधिक उंचीचे ठिकाण आहे.
थंड हवेची ठिकाणे
- महाराष्ट्र-चिखलदरा, माथेरान, महाबळेश्वर, तोरणमळ, पाचगणी
- हिमाचल प्रदेश-डलहौसी, सिमला, कुलू-मनाली
- उत्तरांचल-मसुरी, नैनिताल
- तामिळनाडू-कोडाईकॅनॉल
- प.बंगाल-दार्जिलिंग, सिलीगुडी
- राजस्थान-माऊंट अबू
० कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात उंच व मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.
० कर्नाळा पक्षी अभयारण्य भारतातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.
० पेंच राष्ट्रीय उद्यान ‘प्रियदर्शिनी-इंदिरा गांधी’ नावाने ओळखले जाते.
० महाराष्ट्रात एकूण ३३ अभयारण्यांपैकी सहावे राष्ट्रीय उद्यान म्हणून चांदोली अभयारण्यास १४ मे २००४ रोजी
० कर्नाळा पक्षी अभयारण्य भारतातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.
० पेंच राष्ट्रीय उद्यान ‘प्रियदर्शिनी-इंदिरा गांधी’ नावाने ओळखले जाते.
० महाराष्ट्रात एकूण ३३ अभयारण्यांपैकी सहावे राष्ट्रीय उद्यान म्हणून चांदोली अभयारण्यास १४ मे २००४ रोजी
राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे.
० भारतात एकूण ३८ व्याघ्र प्रकल्प आहे. (३८वा व्याघ्र प्रकल्प-परंबीकुलम अभयारण्य-केरळ)
० भारतात दर चार वर्षांनी वाघांची गणना होते.
० २००७-०८च्या आकडेवारीनुसार, देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २०.६४% क्षेत्र वनांखाली आहे. महाराष्ट्रात
० भारतात एकूण ३८ व्याघ्र प्रकल्प आहे. (३८वा व्याघ्र प्रकल्प-परंबीकुलम अभयारण्य-केरळ)
० भारतात दर चार वर्षांनी वाघांची गणना होते.
० २००७-०८च्या आकडेवारीनुसार, देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २०.६४% क्षेत्र वनांखाली आहे. महाराष्ट्रात
सध्या २०.१७ क्षेत्र वनक्षेत्र आहे.
० चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन-कर्नाटक
० सध्या बहुचर्चित तिहरी प्रकल्प उत्तरांचल राज्यात ‘भागीरथी’ नदीवर विकसित होत आहे. या प्रकल्पाला रशिया
० चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन-कर्नाटक
० सध्या बहुचर्चित तिहरी प्रकल्प उत्तरांचल राज्यात ‘भागीरथी’ नदीवर विकसित होत आहे. या प्रकल्पाला रशिया
या देशाने मदत केली आहे.
० भारतातील सर्वात मोठे गोडय़ा पाण्याचे सरोवर-वुलर सरोवर
० भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर-सांबर सरोवर
० जगप्रसिद्ध पुष्कर सरोवर-अजमेर (राजस्थान) येथे आहे.
० भारतात स्थलांतरीत होतीस ‘झूमिंग’ म्हणतात.
० भारताचे नंदनवन म्हणून ‘काश्मिर’ ओळखले जाते.
० ‘रॉयलसीमा’ हा प्रदेश आंध्र प्रदेश राज्यात आहे.
० चंदिगड हे भारतातील पहिले सुनियोजित शहर आहे.
० भारतातील पहिले धूम्रपानमुक्त शहर म्हणून ‘चंदिगड’ ओळखले जाते.
० ली कार्बुझियर यांनी चंदीगड शहराची रचना केली.
० भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित केला.
शहरे व त्यांची टोपणनावे :
० भारतातील सर्वात मोठे गोडय़ा पाण्याचे सरोवर-वुलर सरोवर
० भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर-सांबर सरोवर
० जगप्रसिद्ध पुष्कर सरोवर-अजमेर (राजस्थान) येथे आहे.
० भारतात स्थलांतरीत होतीस ‘झूमिंग’ म्हणतात.
० भारताचे नंदनवन म्हणून ‘काश्मिर’ ओळखले जाते.
० ‘रॉयलसीमा’ हा प्रदेश आंध्र प्रदेश राज्यात आहे.
० चंदिगड हे भारतातील पहिले सुनियोजित शहर आहे.
० भारतातील पहिले धूम्रपानमुक्त शहर म्हणून ‘चंदिगड’ ओळखले जाते.
० ली कार्बुझियर यांनी चंदीगड शहराची रचना केली.
० भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित केला.
शहरे व त्यांची टोपणनावे :
- हैद्राबाद-हायटेक सिटी
- बंगलोर-इलेक्ट्रॉनिक शहर
- कोलकाता-राजवाडय़ांचे शहर
- बनारस-मंदिराचे माहेरघर
- जयपूर-गुलाबी शहर
- मुंबई-सात बेटांचे शहर
- अमृतसर-सुवर्ण मंदिराचे शहर
- नाशिक-यात्रेकरूंचे शहर
० प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा येथे आहे.
० प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर मदुराई-तामिळनाडू येथे आहे.
० प्रसिद्ध कोणार्कचे सूर्यमंदिर ओरिसा येथे आहे.
० श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्या-उत्तर प्रदेश राज्यात आहे.
० श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा-उत्तर प्रदेश राज्यात आहे.
० केंद्र सरकारने गंगा नदीला ‘राष्ट्रीय नदी’ म्हणून जाहीर केले.
० प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर मदुराई-तामिळनाडू येथे आहे.
० प्रसिद्ध कोणार्कचे सूर्यमंदिर ओरिसा येथे आहे.
० श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्या-उत्तर प्रदेश राज्यात आहे.
० श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा-उत्तर प्रदेश राज्यात आहे.
० केंद्र सरकारने गंगा नदीला ‘राष्ट्रीय नदी’ म्हणून जाहीर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा