Post views: counter

सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :

सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :

विस्तार : महाराष्ट्र पठारावर पूर्व - पश्चिम दिशेत (वायव्य - आग्नेय)
A. सातमाळा - अजिंठा डोंगररांगा :  
  1. पूर्व - पश्चिम दिशेत विस्तार
  2. जिल्हा - नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ.  
  3. उंची - 200 ते 300 मीटर 
  4. ही रांगसलग नसून तुटक स्वरुपात आहे.
  5. पश्चिमेकडील भागास - 'सातमाळा'
  6.  पूर्वेकडील भागास - 'अजिंठा' म्हणतात.
  7.  या डोंगर रांगेतच देवगिरीचा किल्ला व वाघुर नदीच्या खोर्‍यात अजिंठा लेण्या आहेत.    
  8.  या रांगेचा भाग म्हणून पुढील स्थानिक डोंगरांचा समावेश होतो.
  • धुळे - गाळणा डोंगर 
  • नांदेड - निर्मल डोंगर 
  • औरंगाबाद - वेरूळ डोंगर 
  • हिंगोली - हिंगोली डोंगर 
  • नांदेड - मुदखेड डोंगर 
  • यवतमाळ - पुसद टेकड्या 

मध्ययुगीन इतिहास

                                  मध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा होता. युरोपमधील प्रबोधनातून जन्म घेणाऱ्या धर्मनिरपेक्ष, तर्काधिष्ठित विचारधारेने धर्माचा प्रभाव मर्यादित केला, धार्मिक सुधारणा घडवून आणल्या आणि नवमूल्यावर आधारित नव्या समाजव्यवस्थेची, राज्यव्यवस्थेची व अर्थव्यवस्थेची निर्मिती केली. सामंतशाही व्यवस्थेचा ऱ्हास, प्रबोधन, वैज्ञानिक व भौगोलिक शोध, राष्ट्र-राज्यांचा उदय या घटकांमुळे मध्ययुगीन कालखंडावर पडदा पडतो व आधुनिक कालखंडाची पहाट होते.
                                     केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा 'आधुनिक जगाचा इतिहास' या घटकात अंतर्भाव होतो. अर्थात, या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत. म्हणूनच आधुनिक जागतिक इतिहासाचा अभ्यास किंवा आढावा हा एका ताíकक प्रवाहाचा अभ्यास/ आढावा ठरतो.

‎अहमदनगर जिल्हा

अहमदनगर जिल्हा‬

                               महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा .आजच्या परिस्थितीतअहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला आहे.शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात राहाता तालुकातआहे.जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखानेआहेत. प्रवरानगर येथेआशिया खंडातील पहिला सहकारी साखरकारखाना स्थापन झाला होता. 'राळेगणसिद्धी' या खेड्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर ' हिवरे बाजार' हेआदर्श खेडे म्हणून नावारूपासआले.
Ahmadnagar

  • ‎जिल्ह्याचे_क्षेत्रफळ‬१७,४१२चौ.किमी. 
  • लोकसंख्या इ.स.२०११च्या जनगननुसार४५,४३,०८०इतकी आहे.
                             राज्याच्या मध्यभागी असलेल्याअहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा वऔरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ;पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तरनैर्ऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणेजिल्हा हे जिल्हे वसलेलेआहेत.

महाराष्ट्रातीलआदिवासी जमाती

महाराष्ट्रातीलआदिवासी जमाती......
१९५१ मध्ये भारतात आदिवासी लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा ४था क्रमांक लागतो. महाराष्ट्रात एकुण ४७ आदिवासी जमाती अस्तित्वात आहेत.
warli pentings

१) सह्याद्री विभाग:-
= नाशिक,रत्नागिरी, रायगड, ठाणे, अहमदनगर, पुणे इ.
= मल्हार कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, वारली, कोकणा, कातकरी, ठाकुर, दुबळा धोडीया इ.
२) सातपुडा विभाग:-
= धुळे, नंदुरबार, जळगांव, अमरावती, नांदेड इ.
= कोकणा, पावरा, गामीत, गावीत, भिल्ल, कोरकू, धानका, पारधी, नायकडा, राठवा इ.
३) गोंडवन विभाग:-
= चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, नागपूर इ.
= गोंड, आंध, कोलाम, परधान, हळबा-हळबी, कावर, थोटी- थोट्या, कोरकू, माडीया, राजगोंड इ.
मुळात अकोले तालुक्याचा पश्चिम पट्टा हा डोंगराळ आणि वेगवेगळ्या आदिवासींची वस्ती असलेला शेकडो कदाचित हजारो वर्षापासून या आदिवासी जमाती या पर्वतराजीच्या कुशीत आपले नैसर्गिक

पालघर जिल्हा निर्मित


 पालघर जिल्हा
पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 1 ऑगस्ट 2014
रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा
म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हेच असेल.

नव्याने निर्णान झालेल्या या जिल्ह्यात खालील 8 तालुके असतील -
• वसई
• वाडा
• जव्हार
• मोखाडा
• पालघर
• डहाणू
• तलासरी
• विक्रमगड

ठाणे जिल्ह्यात पंधरा तालुके होते . त्यात तलासरी, डहाणू,
जव्हार, मोखाडा, पालघर , विक्रमगड, वाडा, शहापूर