Post views: counter

लार्ड डलहौसि - (1848 ते 56)

लार्ड डलहौसि - (1848 ते 56) च्या काळातील महत्वाच्या घटना 


भारतातील सर्वात तरुण गवर्नर जनरल होय वयाच्या 36 व्या वर्षी हा गवर्नर जनरल बनला.

खालसा धोरण
डलहौसिने खालसा धोरण सहाय्याने भारतातील अनेक राज्ये खालसा केलि.
1848 सातारा
1849 संभलपुर
1850 बघात
1850 जैतपुर
1852 उदयपुर
1853 झांशि
1853 वरहाड
1854 नागपुर.

पेंशन रद्द
कानपूर - नानासाहेब पेशवा
कर्णाटक - मुहमद घौस्
तंजावर - नवाब.

लार्ड लिटन (1876 ते 1880)

लार्ड लिटन (1876 ते 1880) च्या काळातील महत्वाच्या घटना 

1876 - स्ट्रेची कमीशन
लिटनने गवर्नर जनरल पद स्विकारताच भारतात मोठा दुष्काळ परिस्थिति निर्मान झाली मात्र लिटन याने कोणतीही मदत न करता केवल एक समिति नियुक्त केलि.

1877 - ढिल्लो दरबार
दुष्काळ संबधी कुठलीही मदत न करता लिटन याने मात्र विक्टोरिया राणीला कैसर ए हिन्द हा किताब देऊ केला. दरबरावर 1 करोड़ रुपये खर्च करण्यात आले.
कैसर ए हिन्द याचा अर्थ हिन्दुस्तानचि स्मरादनि होय

लार्ड रिपन - 1880 ते 1884


लार्ड रिपन  (1880 ते 1884) च्या काळातील काही महत्वाच्या घटना 


1881 - पहिला फैक्ट्री कायदा
कामगार वर्गाच्या सुधारणासाठी केला. नारायण मघजी लोखंडे यांचे नेतृत्व यासाठी महत्वाचे ठरते.
लोखंडे यानि 1884 मधये Bombay Mill Hands Association ही संघटना स्थापन केलि. कामगारांच्या हितकरिता दीनबंधु नावाचे वृत्तपत्र सम्पादित करीत असत.

1881 - जनगणना
भारतातील प्रथम जनगणना सर्वत्र एकाच वेळी करण्यात आली. हंटर यांच्या नेतृत्वत् ही जनगणना पूर्ण करण्यात आली.

1882 - विद्यापीठ स्थापना
भारतातील पंजाब व् अलाहाबाद विद्यापीठनचि स्थापना करण्यात आली.

1882 - स्थानिक स्वराज्य संस्था
स्थानिक स्वशास्नचा ठराव पास करण्यात आला. यतुंनच स्थानिक स्वराज्य संस्थाचा विकास घडून आला. रिपन स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ओळखला जातो.

लार्ड मेयो (1869 ते 72)


लार्ड मेयो (1869 ते 72) च्या काळातील महत्वाच्या घटना 


वित्त विकेंद्रीकरण लागु केले
1871 - ब्रिटिश काळात भारतात प्रथमच जनगणना करण्यात आली.
1872 - नेटिव्ह सिविल मेरेज अक्ट
         - कायदा पास करण्यासाठी केशक्वचंद्र सेन यांचे योगदान महत्वाचे आहे
         - अंदमान या बेटावर मेयोचा शेरअली या पठानाने खून केला याला कारणीभूत घटना वहाबी चळवळ होय
         - राजकोट कॉलेज - काठियावाड़
         - मेयो कॉलेज - अजमेर
         -वरील कोलेजांची स्थापना मेयोने संस्थानिकांच्या मुलाना राजकीय प्रशिक्षण व् शिक्षण देण्यासाठी स्थापना केलि.

लार्ड कॅनिंग (1856 ते 62)

 लार्ड कॅनिंग (1856 ते 62) च्या काळातील महत्वाच्या घटना 


1857 - गभर्तीय सैन्याने उठाव घडवून आला.

1858 - रानीचा जाहिरनामा

1 नोवेम्बर 1858 अलाहाबाद येथे दरबार भरविन्यत आला

1858 - भारताच्या सुशासनाचा कायदा
         - कंपनीची सत्ता संपुष्टात आली
         - भरतमंत्री पदाचि निर्मिती करण्यात आली
         - इंडिया काउन्सिल स्थापन केले
         - भारताचा कारभार ब्रिरिश संसद बनली