ऑगस्ट घोषणा १९४०
दुसर्या
महायुध्दास भारताचा पाठिंबा व सहकार्यासाठी र्लॉड लिनलिधगो याने ८ ऑगस्ट
१९४० रोजी घोषण केली. त्यानुसार (१) भारताला वसाहतीचे स्वराज्य देणे, (२)
कार्यकारी मंडळात हिंदी सभासदांची वाढ करणे (३) राज्यघटनेसाठी घटना परिषद
स्थापन करणे (४) अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करणे.