पालघर जिल्हा
पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 1 ऑगस्ट 2014
रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा
म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हेच असेल.
नव्याने निर्णान झालेल्या या जिल्ह्यात खालील 8 तालुके असतील -
• वसई
• वाडा
• जव्हार
• मोखाडा
• पालघर
• डहाणू
• तलासरी
• विक्रमगड
ठाणे जिल्ह्यात पंधरा तालुके होते . त्यात तलासरी, डहाणू,
जव्हार, मोखाडा, पालघर , विक्रमगड, वाडा, शहापूर
पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 1 ऑगस्ट 2014
रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा
म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हेच असेल.
नव्याने निर्णान झालेल्या या जिल्ह्यात खालील 8 तालुके असतील -
• वसई
• वाडा
• जव्हार
• मोखाडा
• पालघर
• डहाणू
• तलासरी
• विक्रमगड
ठाणे जिल्ह्यात पंधरा तालुके होते . त्यात तलासरी, डहाणू,
जव्हार, मोखाडा, पालघर , विक्रमगड, वाडा, शहापूर
