परीक्षेच्या या अंतिम
टप्प्यात प्रश्नपत्रिका सोडवण्याची रणनीती कशी असावी याविषयीचे कानमंत्र.
बहुतेक वेळा परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यानंतर उमेदवारांच्या लक्षात येते की, आपण अभ्यासलेले, माहीत असलेले, सोपे प्रश्न सोडवण्यात चुका केल्या आहेत. साधे-सोपे प्रश्न निसटले कसे याचे उत्तर सापडत नाही आणि हात डोक्यावर मारून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा चुका होतात प्रामुख्याने तीन कारणांनी. पहिले म्हणजे परीक्षा हॉलमध्ये वेळेच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यात आपण कमी पडतो आणि वेळेच्या ताणामुळे उत्तर चुकतो. दुसरे कारण म्हणजे फाजील आत्मविश्वासामुळे पूर्वग्रहाला बळी पडतो आणि चुकतो आणि तिसरे कारण म्हणजे घाईघाईत प्रश्न वाचल्यामुळे चुकीचे उत्तर मार्क करतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक प्रश्न गांभीर्यपूर्वक वाचावा. प्रश्न सोपा, माहीत असणारा असला, तरीही!
बहुतेक वेळा परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यानंतर उमेदवारांच्या लक्षात येते की, आपण अभ्यासलेले, माहीत असलेले, सोपे प्रश्न सोडवण्यात चुका केल्या आहेत. साधे-सोपे प्रश्न निसटले कसे याचे उत्तर सापडत नाही आणि हात डोक्यावर मारून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा चुका होतात प्रामुख्याने तीन कारणांनी. पहिले म्हणजे परीक्षा हॉलमध्ये वेळेच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यात आपण कमी पडतो आणि वेळेच्या ताणामुळे उत्तर चुकतो. दुसरे कारण म्हणजे फाजील आत्मविश्वासामुळे पूर्वग्रहाला बळी पडतो आणि चुकतो आणि तिसरे कारण म्हणजे घाईघाईत प्रश्न वाचल्यामुळे चुकीचे उत्तर मार्क करतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक प्रश्न गांभीर्यपूर्वक वाचावा. प्रश्न सोपा, माहीत असणारा असला, तरीही!